अर्थातच मराठी भाषा हि माझी मातृभाषा असल्यामुळे , मराठील उत्कृष्ट लेखन,कथा,कादंबरी,कविता,चारोळ्या,आचार,विचार एकत्र मांडण्याचा प्रयत्न .... सूचना :- सर्व कवी,लेखकांची माफी मागून ....ब्लॉगवर प्रस्तुत केलेली प्रत्येक कविता,गद्य,पद्य,उतारा हे ब्लॉग प्रशासकाचे असेलच असे नाही,इतर मराठी वेब किंवा ब्लॉग वरील सूद्धा असू शकते, हि फक्त मराठी साहित्याची आवड जपण्याची धडपड !! धन्यवाद. चारुदत्त पाटील.
रविवार, ९ जानेवारी, २०११
विनोद
एक कासव मुंबईच्या रस्त्यावरून चालले असताना, गोगलगायींच्या कळपाने त्याच्यावर हल्ला केल्या व त्या पळून गेल्या. अर्धमेले कासव पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवायला गेले. तिथल्या ऑफिसरने त्याला विचारले, ‘‘हे सगळे झाले तरी कसे, नीट सांगा.’’ कासव म्हणाले, ‘‘इतक्या वेगात सगळे झाले की, मला काही कळलेच नाही.’’ (तर तुम्हाला सांगणार काय कप्पाऽऽळ!)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा